सराव प्रश्नसंच क्र. ६६९ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.६६९
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
प्रा. शेषराव मोरे हे ४ थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते ?
CorrectIncorrect - Question 2 of 25
2. Question
‘अमृत (Atal mission for Rejuvenation and Urban Transformation) योजनेच्या ‘राज्य कृती आराखडा’ सादर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
CorrectIncorrect - Question 3 of 25
3. Question
पुढीलपैकी कोणता दिन ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा केला जातो ?
CorrectIncorrect - Question 4 of 25
4. Question
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ‘जागतिक परराष्ट्र दौऱ्यात पुढीलपैकी एका देशास भेट देऊन त्यास ‘MINI INDIA’ अशी उपाधी दिली. तो देश कोणता ?
CorrectIncorrect - Question 5 of 25
5. Question
भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती झाली ?
CorrectIncorrect - Question 6 of 25
6. Question
संयुक्त राष्ट्रसंघाचे अस्थायी सदस्य म्हणून नुकतीच पाच देशांची १ जाने. २०१६ ते १ जाने.२०१७ साठी निवड झाली. यात कोणत्या देशाचा समावेश नाही ?
CorrectIncorrect - Question 7 of 25
7. Question
LANCENT या प्रसिद्ध आरोग्यविषयक मासिकाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार सर्वाधिक बालमृत्यू भारतात होतात. भारताखालोखाल २०१५-१६ मध्ये सर्वाधिक बालमृत्यू कोणत्या देशात झाले ?
CorrectIncorrect - Question 8 of 25
8. Question
पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना किमान शैक्षणिक पात्रतेची अट घालण्याचा कायदा करणारे राज्य कोणते ?
अ) हरियाणा ब)राजस्थान क)गुजरात
ड) केरळ इ)पश्चिम बंगालCorrectIncorrect - Question 9 of 25
9. Question
१३ डिसेंबर २०१५ रोजी ४ देशाच्या प्रमुखांनी ‘तापी (TAPI) या गस पाईपलाईन प्रकल्पाची सुरुवात केली. पुढीलपैकी कोणता देश या पाईपलाईन प्रकल्पाचा लाभार्थी नाही ?
CorrectIncorrect - Question 10 of 25
10. Question
भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचा त्याच्या कालक्रमानुसार योग्य क्रम लावा.
अ) एच.एस. ब्र्ह्य ब)एस.वाय.कुरेशी
क)व्ही.एस.संपत ड)नसीम झैदीCorrectIncorrect - Question 11 of 25
11. Question
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेविषयी पुढील विधाने वाचा व अयोग्य नसलेली विधाने, निवडा.
अ ) २०१४ ची ही स्पर्धा जळगाव येथे पार पडली .
ब) २०१५ ची ही स्पर्धा नागपूर येथे पार पडली.
क) २०१५ चा महाराष्ट्र केसरी विजेताक विजय चौधरी आहे.
ड) २०१५ चा महाराष्ट्र केसरी उपविजेता सचिन येळभर हा आहे.CorrectIncorrect - Question 12 of 25
12. Question
पॅरिसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे १३० व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या होत्या. पॅरिसवर हा हल्ला कधी झाला होता ?
CorrectIncorrect - Question 13 of 25
13. Question
सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच ‘राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या’ स्थापनेशी संबंधित एक घटनादुरुस्ती रद्द केली, संविधानात केली गेलेली ही कितवी घटनादुरुस्ती होती ?
CorrectIncorrect - Question 14 of 25
14. Question
२०१५ सालचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार कोणाला मिळाला ?
CorrectIncorrect - Question 15 of 25
15. Question
पुढीलपैकी कोण सध्या नीति (NITI) आयोगाचा सदस्य नाही ?
CorrectIncorrect - Question 16 of 25
16. Question
अ) १४ वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन (२०१६) नवी दिल्ली येथे झाले.
ब) १५ वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन (२०१७ )बंगळूरू येथे झाले होते.CorrectIncorrect - Question 17 of 25
17. Question
अ) केंद्र सरकारने सप्टेंबर २०१५ मध्ये २१ व्या विधी आयोगाची स्थापना केली.
ब) या आयोगाचे अध्यक्ष म्हणून अजित प्रकाश शाह यांची निवड झाली आहे.CorrectIncorrect - Question 18 of 25
18. Question
पुढीलपैकी कोणता घटक डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत मोडत नाही ?
CorrectIncorrect - Question 19 of 25
19. Question
‘सुगम्य भारत’ योजनेचे मुख्य लाभार्थी कोण आहेत ?
CorrectIncorrect - Question 20 of 25
20. Question
२०१५ सालच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणास मिळाला ?
CorrectIncorrect - Question 21 of 25
21. Question
सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत ?
CorrectIncorrect - Question 22 of 25
22. Question
भारतात प्रथमच ‘ई-बोर्डिंग’ ही सेवा कोणत्या विमानतळावर सुरु करण्यात आली आहे.
CorrectIncorrect - Question 23 of 25
23. Question
‘डी.डी.किसान’ या नवीन वाहिनीची (Channel) सदिच्छादूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?
CorrectIncorrect - Question 24 of 25
24. Question
महाराष्ट्र शासनाने २०१५ हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले होते ?
CorrectIncorrect - Question 25 of 25
25. Question
भारताने नुकतीच अग्नि-४ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्रचा पल्ला (Range) किती आहे.
CorrectIncorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.६६९
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.