महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मध्ये एकूण १०० जागा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील संसाधन व्यक्ती पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

संसाधन व्यक्ती पदांच्या १०० जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ ऑगस्ट २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.