सराव प्रश्नसंच क्र.४७७ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.४७७
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
मुलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्य घटनेत केव्हा करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
भारतीय राज्य घटनेनुसार सध्या भारतात एकूण किती स्थायी स्वरूपाच्या सांसदीय समित्या आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
सध्या भारतात एकूण मंत्रालयात / विभागांची संख्या ……….. इतकी आहे .
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) या अखिल भारतीय सेवेचे नियंत्रण खालीलपैकी कोणते मंत्रालय करते ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
कर्मचारी चयन आयोग (Staff Selection Commission) ची स्थापना केव्हा करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
सिक्कीम विधानसभेत किती सदस्य आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
खालीलपैकी कोणत्या केंद्रशासीत प्रदेशात ‘उपराज्यपाल ‘ पद अस्तित्वात नाही ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
नगरपालीकेसंबंधी असलेली ७४ वी घटनादुरुस्ती अधिनियम १९९२ वर अंमलबजावणी …… रोजी करण्यात आली .
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
निवडणूक आयोगाची स्थापना …………… या वर्षी करण्यात आली .
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
अलीकडील काळात अन्नधान्य पेरणीच्या जमिनीमध्ये दिवसेंदिवस ……… होताना दिसते.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये व तत्सम क्षेत्राचा वाटा केवळ ……….. टक्के आहे
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
२००३-०४ या वर्षात खालीलीपैकी कोणत्या पिकाच्या उत्पन्नात सर्वाधिक वाढ झाल्याचे दिसते ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
कृषी उत्पादन व जल संवर्धनासाठी भारत सरकारने २००२ मध्ये सुरु केलेल्या कार्यक्रमांतर्गत पठारी भागात विहिरी खोदण्यासाठी अर्थसहाय्य खालीलपैकी कोणत्या प्रमाणात केले जात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
फळे व भाज्यांच्या उत्पादनात भारताचा जगात ……… क्रमांक लागतो .
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
जागतिक आंबा उत्पादनात किती टक्के आंब्याचे उत्पादन केवळ भारतात होते ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
खालीलपैकी कोणत्या भाजीच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
भारत ………… चा सर्वात मोठा उत्पादक व सर्वात मोठा उपभोक्ता देश आहे .
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
सहकारी कर्जाच्या संघटनांमध्ये सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने ऑगस्ट २००४ मध्ये खालीलपैकी कोणत्या समितीचा स्थापना केली होती ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
भूमिहीन, लहान तथा सीमांत शेतकरी पशुपालन हा व्यवसाय ………… या स्वरुपात स्वीकारतात.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
जगातील एकूण म्हशींच्या ………… टक्के म्हशी भारतात आहेत .
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
जगातील एकूण गाय-बैलांच्या ……. टक्के गाय-बैल भारतात आढळतात .
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
अंडी उत्पादनात भारताचे (२००४-०५ )स्थान जगात आहे .
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
भारतात पशु- विमा योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने ………….. दिवशी मंजुरी दिली.
Correct
Incorrect
25. Question
२००४-०५ मध्ये दुधाची उपलब्धता प्रतिदिन ………….. ग्रॅम प्रति व्यक्ती होती .
26. Question
भारतीय कलेची जागतिक स्तरावर माहिती व्हावी म्हणून त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भारत सरकारने ललित कला अॅकडमीची (नॅशनल अॅकडमी )ची स्थापना ……….. या वर्षी केली.
27. Question
खालीलपैकी कोणता नृत्यप्रकार प्रामुख्याने तामिळनाडूचा नृत्यप्रकार म्हणून ओळखला जातो ?
28. Question
संगीत नाटक अॅकडमी ची स्थापना १९५९ मध्ये झाली असली तरी त्याला स्वायत्त संघटनेचा दर्जा …. या वर्षी देण्यात आला .
29. Question
भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
30. Question
केंद्रीय सांख्यिकीय संघटनेचे मुख्य कार्यालय कोठे आहे ?
31. Question
केंद्रीय सांख्यिकी संघटनेचे देशातील पहिली आर्थिक गणना कोणत्या वर्षी केली होती ?
32. Question
देशाची पाचवी आर्थिक गणना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
33. Question
पाचव्या आर्थिक गणनेनुसार भारतात सर्वाधिक उद्योगिक क्षेत्र ………. या राज्यात आहे.
34. Question
जागतिक निर्यातीमध्ये भारताचा हिस्सा २००५ मध्ये …… इतका होता
35. Question
खालीलपैकी कोणत्या गटाला भारताने (२००५-०६) सर्वाधिक निर्यात केली ?
36. Question
२००५ मध्ये भारताने सर्वाधिक निर्यात ……… या वस्तूंची केली .
37. Question
२००५-०६ मध्ये भारताने सर्वाधिक आयात ……………… या वस्तूंची केली .
38. Question
३१ ऑगस्ट २००४ रोजी भारत सरकारने …………. या वर्षासाठी विदेशी व्यापार नितीची घोषणा केली.
39. Question
निर्यात संवर्धनासाठी भारत सरकारने पहिले निर्यात संवर्धन क्षेत्र देशात कोठे स्थापित केले होते ?
40. Question
२००५-०६ मध्ये भारताच्या एकूण व्यापाराच्या किती टक्के व्यापार युरोपीय देशांसोबत झाला ?
41. Question
‘विशेष आर्थिक क्षेत्र ‘ कायदा केव्हापासून लागू झाला ?
42. Question
जागतिक व्यापार संघटनेची २००५ मधील मंत्रिस्तरीय बैठक…………. येथे भरली होती .
43. Question
जगात सर्वात मोठे पोस्ट ऑफिसचे नेटवर्क खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?
44. Question
‘शिक्षण ‘ हा विषय राज्य घटनेतील ……… सूचीमध्ये मोडतो .
45. Question
……….. या घटकामुळे दुधाचा रंग पांढरा असतो.
46. Question
वांती व जुलाब ही …….. या रोगाची मुख्यत्वे लक्षणे आहेत.
47. Question
भारताचा सर्वाधिक विदेशी व्यापार ………. या देशाशी होतो .
48. Question
भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात डिसोझा समिती केव्हा नेमण्यात आली ?
49. Question
पहिल्या पंचवार्षिक योजना काळात भारताच्या व्यापारतोलात दरवर्षी सरासरी तूट …….. रुपयांची होती?
50. Question
खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताचा व्यापारतोल अनुकूल होता ?
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.४७७
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.