लातुर आणि बीड जिल्ह्यातील शाखेत विमा प्रतिनिधी पदांच्या एकूण ८८ जागा

भारत सरकाचा उपक्रम असलेल्या आणि भारतातील सर्वात मोठ्या सरकारी आयुर्विमा महामंडळात पूर्णवेळ/ अर्धवेळ काम करण्याची सुवर्णसंधी !!

शैक्षणिक पात्रता : उमेदवार १० वी पास (ग्रामीण), १२ वी पास (शहर) असावा.

अर्ज कोणी करावा : गृहीणी, शिक्षक, प्राध्यापक, MR, व्हेटर्नरी डॉक्टर, पत्रकार, पेंन्शनर, बँका/ पतसंस्था कर्मचारी, RD/ पिग्मी एजंट, खाजगी कंपनी एजंट, सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी, मार्केटींग करणाऱ्या व्यक्ती आणि बचतगट सदस्य.

आवश्यक कागदपत्रे : दहावी सनद, बारावी मार्कमेमो, पॅनकार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ आधार कार्ड, एक पासपोर्ट फोटो आवश्यक आहे.

संपर्क : श्री. राजेश भिलावे, विकास अधिकारी, मो. 9922959265 यांच्याशी संपर्क साधावा.

(प्रायोजित )

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. satish govindrao kinnarwad at . post paroti tq kinat dest nanded says

    job

Comments are closed.