अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी ‘विमा सल्लागार’ च्या २५ जागा

भारत सरकाचा उपक्रम असलेल्या आणि भारतातील सर्वात मोठ्या सरकारी आयुर्विमा महामंडळात पूर्णवेळ/ अर्धवेळ काम करण्याची सुवर्णसंधी !!

शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान इय्यता १० वी उत्तीर्ण असावा.

अर्ज कोणी करावा : गृहीणी, शिक्षक, प्राध्यापक, MR, व्हेटर्नरी डॉक्टर, पत्रकार, पेंन्शनर, बँका/ पतसंस्था कर्मचारी, RD/ पिग्मी एजंट, खाजगी कंपनी एजंट,सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी, मार्केटींग व्यक्ती, बचतगट सदस्य.

आवश्यक कागदपत्रे : दहावी सनद/ शाळा सोडल्याचा दाखला, १२ वी मार्क मेमो, पॅन कार्ड, मतदान कार्ड किंवा ड्राइविंग लायसन्स, २ रंगीत फोटो.

संपर्क – श्री. उद्धव तांबोळी (विकास अधिकारी), मो. 9272743966 आणि श्री. दत्ता शितोळे (विकास अधिकारी), मो.9975773479

(प्रायोजित )

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

2 Comments
  1. Shaikh uzma says

    Receptionist job all types

  2. Sarita wagh says

    Yes

Comments are closed.