बीड आणि औरंगाबाद आयुर्विमा महामंडळात ‘विमा प्रतिनिधी’ च्या ८५ जागा

भारत सरकाचा उपक्रम असलेल्या आणि भारतातील सर्वात मोठ्या सरकारी आयुर्विमा महामंडळात पूर्णवेळ/ अर्धवेळ काम करण्याची सुवर्णसंधी !!

शैक्षणिक पात्रता : इय्यता १० वी पास (ग्रामीण), इय्यता १२ वी पास (शहरी)

अर्ज कोणी करावा : गृहीणी, शिक्षक, प्राध्यापक, MR, व्हेटर्नरी डॉक्टर, पत्रकार, पेंन्शनर, बँका/ पतसंस्था कर्मचारी, RD/ पिग्मी एजंट, खाजगी कंपनी एजंट,सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी, मार्केटींग व्यक्ती, बचतगट सदस्य.

आवश्यक कागदपत्रे : दहावी सनद, बारावी मार्कमेमो, पॅनकार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ आधार कार्ड, एक रंगीत फोटो.

संपर्क : श्री. हरीश पांढरे, एलआयसी विकास अधिकारी, मो. 9552522313 यांच्याशी संपर्क साधावा.

(प्रायोजित )

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.