राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात प्रभागसंघ सल्लागार पदांच्या २५४ जागा

प्रभागसंघ सल्लागार पदांच्या एकूण ९० जागा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ जागा, नाशिक जिल्ह्यात ३ जागा, नंदुरबार जिल्ह्यात २२ जागा, बीड जिल्ह्यात १० जागा, चंद्रपूर जिल्ह्यात १३ जागा, गडचिरोली जिल्ह्यात १९ जागा, गोंदिया जिल्ह्यात १७ जागा, जालना २३ जागा, उस्मानाबाद जिल्ह्यात २० जागा, रत्नागिरी जिल्ह्यात २२ जागा, ठाणे जिल्ह्यात ९ जागा, वर्धा जिल्ह्यात २४ जागा, यवतमाळ जिल्ह्यात १५ जागा, सोलापूर जिल्ह्यात २४ जागा आणि पालघर १४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीए / एमएमएस किंवा समतुल्य अर्हता धारक अणि 3 वर्षे अनुभव असणे  आवश्यक आहे.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.  (मागासवर्गीय आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत.)

नोकरीचे ठिकाण महाराष्ट्रात  कुठेही

सूचना – सदरील जाहिरात या अगोदर 5 मार्च 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती, तथापि ज्या उमेदवारांनी त्यावेळी अर्ज उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 10 ऑक्टोबर 2019 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


 

Comments are closed.